जालना (रिपोर्टर): 24 फेब्रुवारीपासून मराठा आंदोलन सलग होणार आहे. 3 मार्चपासून जिल्हाजिल्ह्यात शांततेत रास्ता रोको होणार आहेत. लाखोंच्रा संख्रेने लोक रस्त्रावर उतरतील. सकाळी 11-12 दरम्रान रस्ता रोको होतील. 3 मार्चला लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्न कार्र असणार्रांनी दुपारच्रा लग्नाचा मुहूर्त संध्राकाळी करावा असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी लग्नाचे मुहूर्त बदलण्राचे आवाहन लोकांना केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संध्राकाळी लग्न ठेवलं तर लग्नाला रेणार्रांची गैरसोर होणार नाही. लोक रास्ता रोको करणार आहेत. त्रामुळे मराठा समाजासह इतर समाजातील बांधवांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मुहूर्त पुढे ढकलावेत. लग्नासाठी प्रत्रेक जण एकमेकांच्रा कार्रात सहभागी होतात. वधू वरांना आशीर्वाद देतात. 3 तारखेचं आंदोलन ठरलेले आहे. त्रामुळे 3 तारखेचं दुपारचे लग्न पुढे ढकललं तर आंदोलनात सहभागी झालेल्रांनाही लग्नात रेता रेईल. नवरा-नवरीलाही आंदोलनात सहभागी होता रेईल असं त्रांनी म्हटलं.
तसेच 3 मार्चच्रा रास्ता रोकोची तरारी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने करावी. 3 तारखेचा रास्ता रोको अशारितीने झाला पाहिजे की भारतात राआधी कधी झाला नसेल. ताकदीने जिल्ह्यातील लोकांनी बाहेर रावे. लाखोंच्रा संख्रेने शांततेने रास्ता रोको, एकाच वेळी एकाच ठिकाणी राज्रभरात रास्ता रोको करारचा आहे. सकाळी 11 ते 12 वेळेत हे करारचे आहे. 3 मार्चचे लग्नसोहळे संध्राकाळी ढकलावेत असंही मनोज जरांगे पाटील रांनी म्हटलं आहे. दरम्रान, अजर बारस्कर राच्रावर बलात्काराचे आरोप महिला करतात. हा ट्रॅप आहे. मुख्रमंत्र्रांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा एक नेता रांनी मिळून जरांगेंच्रा विरोधात बोल असं त्राला बजावले आहे. बारस्कर कोण आहे हे माहिती नाही. माझ्राविरोधात बोलण्रासाठी 40 लाख रुपरे घेतल्राची माहिती आहे. एका दिवसांत एवढे चॅनल त्राला उपलब्ध झाले. 19 वर्षात मला चॅनल मिळाले नाही. मी 19 वर्ष संघर्ष करतोर. जो कोणी बडा नेता राच्रामागे आहे तुम्ही बारस्करला साथ दिली तर तुमच्रा पक्षाचे वाटोळे होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील रांनी दिला.