दिल्लीत भाजपाचा जंतू वळवळला, महाराष्ट्रात संताप; राष्ट्रवादी उद्या सडके कांदे भरलेली काळी टोपी जाळणार
बीड (रिपोर्टर) छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात भाजपा विरोधात संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादीने...
Read more