बीड ऑनलाईन रिपोर्ट
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आपल्यावर सातत्याने अन्याय होत गेला आहे विधानसभेच्या दरम्यान माझं नाव येतं मात्र अचानक माझं नाव गायब होतं विधानसभा निवडणुका जवळ आल्या की मला पदावरून दूर केलं जातं असं का होतं मला माहित नाही परंतु सध्याचे जे संपर्कप्रमुख आहेत पोतदार ते गटूड याची भाषा करतात माझा त्यांना थेट सवाल नव्हे तर माझा आरोप आहे त्यांनी मी केलेल्या गटूड याच्या आरोपाचं खंडन करावे असं म्हणत उबाठा सेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र ठोकळा सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीमुळे बीड जिल्ह्यात नव्हे तर शिवसेना पक्षात अंधार पसरत असल्याचा आरोपही त्यांनी केला त्याचबरोबर 9 जानेवारी रोजी संध्याकाळी आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात समर्थकांसह प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले
उभाता शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून पदच्युत केल्यानंतर अनिल जगताप यांनी आज आपली भूमिका पत्रकार परिषदेमधून समोर मांडत ते म्हणाले की
1986 87 पासून शिवसेनेचे काम करत असताना पदावर असताना नसताना बाळासाहेबांचे विचार बीड जिल्ह्यामध्ये आज पर्यंत पोहोचवले पक्षाने जी जबाबदारी दिली ती आजपर्यंत मी इमाने एक बारी पाळली आजपर्यंत अनेक कार्यक्रमात घेतली आंदोलने केली गेल्या वेळेस विधानसभेची संधी आली आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली संभाव्य यादीत माझं नावही आलं मात्र त्यानंतर माझा यादीतून नाव कमी झालं. नेमकं काय झालं मला माहित नाही. तो माझ्यावर पहिला अन्याय होता. मात्र तरीही मी पुन्हा कामाला लागलो . माझ्या नेतृत्वामध्ये मोठा मोर्चा निघाला होता त्या मोर्चाची बातमी सामना मध्ये मोठी होती होती. त्याच्याच बाजूला मला पदावरून कमी केल्याची बातमी होती. तिथं माझ्यावर दुसरा अन्याय झाला पद असो या नसो मी काम करत राहिलो . आता मी शिवसेनेचेच काम करत होतो, विधानसभेची तयारी करत होतो ,जेव्हा विधानसभा जवळ येते तेव्हा माझ्यावर अन्याय होतो असं का होतं याचे उत्तर मला अद्यापही मिळालं नाही . येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मी पूर्णताकतीने उतरलो आहे. काम करत आहे. मात्र माझ्यावर लगेच अन्याय झाला आमदार सैनिक तीडून इकडे आलेले त्या लोकांचे वर्चस्व कसं होईल तो पर्यंत सध्या चालू आहे. संपर्कप्रमुखांनी पक्षाला काय सांगितलं मला माहित नाही. संपर्कप्रमुख जे आहेत पोद्दार ते सातत्याने गठुडयाचा विचार करायचे. माझा पोद्दाराना थेट सवाल आहे आणि आरोपी आहे माझा हा आरोप खोडून दाखवावा पोदार आणि अंधारे मी पक्षात सर्व आमदार करून पक्ष संपवायचं ठरवलं आहे आमच्यासारखे 40 वर्षे काम करणारे लोकांना पक्षातून डायरेक हकालपट्टी करण्यात येते दुर्दैवाची बाब आहे असे प्रकार उभाता शिवसैनिक मध्ये वारंवार घडत आहेत हे उद्धव ठाकरे साहेबांना माहित आहे की नाही मला माहित नाही म्हणून आम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र ठोकतोय येणाऱ्या 9 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी आठ वाजता आम्ही प्रवेश करणार आहोत. बाळासाहेबांचा बसा घेऊन पुन्हा एकदा आम्ही लढणार आहोत संघर्ष करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी माझे समर्थक माझ्यासोबत आहेत आणि आम्ही सर्व शिवसैनिकांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे यापुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत. माझ्यावर झालेली कारवाई ही अंधारी मुळे झाली आहे बहुदा त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी अंधार करण्याचे ठरवलं आहे अनिल जगताप यांच्या बोलण्यातून शिवसेना संपर्कप्रमुख पोद्दार आणि सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीमुळेच पक्षाचं वाटोळ होत असल्याचं दिसून येत होतं. इथे अन्याय होत होता म्हणून मी बाहेर जातो तिथं मला बाळासाहेबांचेच विचार मिळणार आहेत शिवसेनाप्रमुखांच्याच विचारावर चालणारे सहकारी मिळणार आहेत तेव्हा पक्ष जो जबाबदारी दे तुम्ही इमाने इतवारी पेलवील असेही अनिल जगताप यांनी म्हटले या पत्रकार परिषदेला मकरंद उबाळे, शामराव पडोळे, सुनील अनुभुले यांच्यासह आदी पदाधिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते