Latest Post

पंचनामे नको, थेट नुकसान भरपाई द्या किसान सभेचे जलसमाधी आंदोलन

नित्रूड (रिपोर्टर) परतीच्या पावसाने मराठवाड्यात हाहाकार निर्माण केला. कापूस, सोयाबीन, बाजरी यासह भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एवढं मोठं नुकसान...

Read more

नवरा अपंग, घरात कर्ती महिलाच, पावसाने कापसाच्या वाती केल्या, नैराश्येतून महिलेने टोकाचे पाऊल उचलले;नंदपूर कांबीत शेतकरी महिलेची आत्महत्या

नवरा अपंग, घरात कर्ती महिलाच, पावसाने कापसाच्या वाती केल्या, नैराश्येतून महिलेने टोकाचे पाऊल उचलले गेवराई (रिपोर्टर) परतीच्या पावसाने हाहाकार उडवून...

Read more

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार; ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

मुंबई (रिपोर्टर) भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा...

Read more

सोयाबीन जाळून शासनाचा निषेध; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जगवा, देश वाचवा आंदोलन

बीड (रिपोर्टर) परतीच्या पावसाने शेतकर्‍याचं आतोनात नुकसान झालेलं असताना राज्य सरकार मात्र गाढ झोपेत आहे. शासनाच्या निषेधार्थ आज काही समाजसेवकांनी...

Read more

न.प.ने तात्काळ मावेजा द्यावा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचे आमरण उपोषण

बीड (रिपोर्टर) लक्ष्मण नगर भागातील नागरिकांना नगरपालिकेने तात्काळ मावेजा द्यावा या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही नागरिक उपोषणाला बसले आहेत....

Read more

गेवराई, आष्टी, माजलगावमध्ये 1 लाख 71 हजार हेक्टरचे नुकसान

बीड (रिपोर्टर) सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये सतत झालेल्या पावसामुळे काल परत महसूल विभागाच्या पंचनाम्यात बीड जिल्ह्यातील गेवराई, आष्टी आणि माजलगाव या...

Read more

विशेष संपादकीय – शेतकरी धर्म पाळतो! तुम्ही राजधर्म का पाळत नाही?; तुमचं कर्म अन् शेळीच्या शेपटाचा धर्म सारखाच

धर्म आहे ज्या कुळाचा दो करांनी देत जावे। शिवाराची होत सुगी पाखरांना तोषवावे॥ शेतकरी धर्म पाळतो! तुम्ही राजधर्म का पाळत...

Read more

जिल्हाधिकारी थेट आष्टीच्या बांधावर; कुजलेले सोयाबीन हातात घेऊन दिले पंचनाम्याचे आदेश; आ.आजबेंनी दिलं जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

आष्टी (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यात मागिल 8 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने थैमान घातले होते.यात शेतमालासह नागरीकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान...

Read more

ओला दुष्काळ जाहीर करून, सरसकट नुकसान भरपाई द्या; आ.संदीप क्षीरसागर यांची मागणी

बीड दि.16 (रिपोर्टर):- यावर्षी शेतकर्‍यांवर भयंकर संकट आले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याचे चित्र असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला...

Read more

बोअरच्या पाण्यातून सुत गिरणीवरील 20 मजुरंाना विषबाधा

बीड (रिपोर्टर)ः- गजानन सुतगिरणीवर कामाला असणार्‍या झारखंडच्या मजुरांना बोअरच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना रात्री घडली. यासर्व मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात...

Read more
Page 293 of 394 1 292 293 294 394

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?