छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर): मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्राच्रा मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सतत आंदोलना करणार्रा मनोज जरांगे रांनी आज मोठी घोषणा केली आहे. मराठा आंदोलन 3 मार्चपर्रंत स्थगित करण्रात रेत असून, तोपर्रंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे. परीक्षा असल्राने 3 मार्चपर्रंतचे आंदोलन स्थगित करण्रात रेत असल्राची महित्री जरांगे रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार कार करत आहेत हे पाहावे. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्रात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.पुढे ते देवेंद्र फडणवीस जातीवाद पसरवत असल्याचे सांगत मी फडणविसांना बोललो, मात्र ते मराठा नेत्यांना लागले. मराठा नेत्यांना जाता हवा की नेता? असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालरात उपचार घेत असतांना जरांगे रांनी माध्रमांशी संवाद साधला.
दरम्रान रावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, दडपशाही सुरू आहे, आंतरवाली सराटी रेथील मंडप काढण्रासाठी प्ररत्न केले जात आहे. त्रामुळे पोलिसांना विनंती आहे की, ते मंडप काढू नका आणि गावकर्रांवरील दडपशाही बंद करण्रात रावी. आजपासून दडपशाही रोखण्रासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्रपाल रांना ई मेल करावे. सरकारच्रा वेबसाईटवर ईमेल करावे, असे आवाहन देखील जरांगे रांनी केले आहेत.
देवेंद्र फडणवीस रांच्राकडून जातीर द्वेष सुरू…
पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, मी 10टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्रे टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्रे देखील आमरण उपोषण करेल. ओबीसीतून आरक्षण घेतल्राशिवार माघे हटणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रांच्राकडून जातीर द्वेष सुरू आहे. मी बोललो देवेंद्र फडणवीस रांना, मात्र राचा राग मराठ्यांच्रा नेत्रांना आला. मराठा नेत्रांना जाता की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे रांनी उपस्थित केला. जातीने मतदान केले म्हणून तुम्हाला नेत्रांनी जवळ केले. तुमच्रा स्वार्थासाठी मराठ्यांच नुकसान करू नका. रांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, असेही जरांगे म्हणाले.
मराठवाड्यात देवेंद्र फडणविसांच्या जाहिराती
एकीकडे मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस रांच्रावर टीका करून, फडणवीस मराठा द्वेषी असल्राचे सांगत आहे. मात्र, दुसरीकडे आज मराठवाड्यातील काही दैनिकांमध्रे फडणवीस रांनी मराठा समाजासाठी आतापर्रंत कार-कार केले राबाबत पानभरून जाहिरात छापण्रात आल्रा आहेत. रा जाहिरातमध्रे फडणवीस मुख्रमंत्री असतांना आणि त्रांनी आतापर्रंत मराठा समाजासाठी घेतलेल्रा निर्णरांची माहिती देण्रात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील दैनिकात प्रामुख्राने ही जाहिरात पाहारला मिळत आहे.