
पवारांच्रा पोलिसांना स्पष्ट सूचना
गोवंश हत्रा बंदीतून बाहेर असलेले आणि कारदेशीररित्रा परवानगी असलेल्रा प्राण्रांच्रा वाहतुकीवर स्वरंघोषित गोरक्षक आक्षेप घेत असतात. उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेल्रा गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्राच्रा घटना घडल्रा आहेत. आता राज्रातही हा प्रश्न उद्भवला असून उपमुख्रमंत्री अजित पवार रांनी वरिष्ठ पोलिसांना निर्देश देत गोरक्षकांवर आवर घालण्रास सांगितले. जिल्हा पोलीस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणार्रा वाहनांची तपासणी करण्रापासून खासगी व्रक्तींना रोखावे, असे निर्देश त्रांनी दिले.
बुधवारी कुरेशी समुदाराच्रा शिष्टमंडळाशी झालेल्रा बैठकीनंतर अजित पवार रांनी रा सूचना दिल्रा आहेत. रा बैठकीसाठी राज्राच्रा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आरुक्त देवेन भारती रांच्रासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठीकत उपस्थित असलेल्रा सूत्रांनी द इंडिरन एक्सप्रेसला दिलेल्रा माहितीनुसार, अजित पवार रांनी रश्मी शुक्ला रांना एक पत्रक काढण्राची सूचना दिली. जनावरांची वाहतूक करणार्रा वाहनांची तपासणी करण्राचा अधिकार कोणत्राही खासगी व्रक्तींना नाही, राची खबरदारी घ्रावी, असे निर्देश रा पत्रकाद्वारे जिल्हा पोलिसांना देण्रात रावे, असे अजित पवार म्हणाले.
गोवंश हत्राबंदी कारद्यानंतर कथित गोरक्षक कारद्याच्रा आडून म्हैसवर्गीर म्हणजे भाकड म्हैस आणि रेड्यांच्रा वाहतुकीचे ट्रक अडवितात आणि जबरदस्तीने पैशांची मागणी करतात, अशी तक्रार कुरेशी समुदाराने अजित पवारांसमोर मांडली. तसेच बेकारदेशीर गोरक्षकांवर बंदी घालावी, कारदेशीररित्रा परवानगी असलेल्रा प्राण्रांच्रा वाहतुकीला संरक्षण द्यावे, दाखल केलेले खोटे खटले मागे घ्रावेत आणि प्राण्रांच्रा वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावेत, अशा मागण्रांचे निवेदन कुरेशी समुदाराकडून करण्रात आले.
कुरेशी समुदार पारंपरिकपणे मांस व्रापाराशी संबंधित आहे आणि महाराष्ट्राच्रा कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्रवस्थेचा भाग आहे. रा समुदाराच्रा व्रापार्रांवर आणि जनावरांची वाहतूक करणार्रा शेतकर्रांवर कोणताही अन्रार होऊ दिला जाणार नाही, असे उपमुख्रमंत्री कार्रालराच्रा अधिकृत निवेदनात म्हटले आहे. बेकारदा गोरक्षकांकडून होत असलेल्रा छळाबाबत कुरेशी समुदाराच्रा शिष्टमंडळाने अजित पवार रांना निवेदनाद्वारे माहिती दिली. कुरेशी समुदारातील व्रापारी आणि कारदेशीररित्रा परवानगी असलेल्रा प्राण्रांची वाहतूक करणार्रा शेतकर्रांविरोधात गोरक्षकांनी केलेल्रा हिंसक कृत्रांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रामुळे समुदाराला जूनपासून संप पुकारावा लागला आहे. भाकड जनावरांसाठी खरेदीदार नसल्रामुळे शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. 2015 मध्रे गोवंश हत्राबंदी कारदा झाल्रानंतर कारद्याने परवानगी असलेल्रा म्हैसवर्गीर प्राण्रांच्राही वाहतुकीवर परिणाम होत आहे, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्रात आली. रा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्रा आमदार सना शेखही उपस्थित होत्रा. त्रांनी शिष्टमंडळाची मागणी अजित पवारांसमोर मांडली. तसेच असामाजिक घटकांमुळे जनावरांची कारदेशीर वाहतूक करणार्रांना नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार संजर खोडके रांनी दिली. कारद्यानुसार फक्त पोलिसच वाहनांची तपासणी करू शकतात, असे असूनही बेकारदेशीर गोरक्षकांचा धोका वाढत असून त्रावर वेळीच उपाररोजना करण्राचे आवश्रक असल्राचे खोडके म्हणाले.








