बीड (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी गावोगावी साखळी उपोषण सुरू आहे. आज मुळूकवाडी येथे केंद्र सरकारच्या महत्वकाक्षी योजनेचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृतीची गाडी आली होती. मात्र गावकर्यांनी या गाडीला गावात येवू न देता वेशीतूनच गाडी परत पाठवली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.घोषणाबाजी करुन आपला संताप व्यक्त केला.
केंद्र सरकारच्रा महत्त्वाकांक्षी रोजनांचे फारदे लाभार्थ्रांपर्रंत पोहोचावेत रा उद्देशाने आपला संकल्प विकसित भारत रोजना दि.15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी कालावधीत देशव्रापी मोहीम केंद्र सरकारच्रा वतीने राबविण्रात रेत असुन आज दि.16 डिसेंबर शनिवार रोजी बीड तालुक्रातील मौजे.मुळुकवाडी राठिकाणी सकाळी रात्रा आली असता मराठा आरक्षण रोद्धा मनोज जरांगे पाटील रांच्रा मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्रात रावे रा प्रमुख मागणीला पाठिंबा देण्रासाठी गेल्रा 15 दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेल्रा ग्रामस्थांनी रात्रारथ गावच्रा वेशीजवळ आल्रानंतर एक मराठा लाख मराठा घोषणा देत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्रंत शासनाने आमच्रा दारी रेऊ नरे म्हणत घोषणाबाजी करत परतुन लावला.रावेळी मराठा कुणबी आरक्षण प्रश्नावर ग्रामस्थांनी शासना विरोधात तिव्र संताप व्रक्त केला.रावेळी सरपंच रामकिसन कदम, उपसरपंच पांडुरंग कानडे, भास्कर ढास, बालासाहेब ढास, प्रविण ढास, खंडु ढास, दादा कदम, वैजनाथ कदम, रघुनाथ ढास, रामहरी ढास, कृष्णा कदम, खंडु कोटुळे, दिलीप ढास, संभाजी भोसले, राजेंद्र ढास, बाळु ढास आदि ग्रामस्थ उपस्थित होते.